महाराष्ट्र राज्य सरकारने शेतरस्त्यांच्या शासकीय निर्णयात कालावधीही जाहीर करावा – शरद पवळे
नेवासा | नाथाभाऊ शिंदे पाटील – नव्या महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास आजही वाटत असुन महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या आंदोलनाची निवेदनाची दखल घेत राज्यात मोठी घोषणा…
