अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ तहसीलदारांना पुरवठा विभागाची शोकॉज नोटीस
नेवासा – शासनाने शिधापत्रिकाधारकांना शंभर टक्के केवायसी करणे बंधनकारक केले आहे. पुरवठा विभागाकडून वारंवार जनजागृती आणि सूचना देऊनही जिल्ह्यातील एकूण केवायसी ६८.६० टक्केच पूर्ण झाली. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने ७०…
