चार दशकांनंतर जुळले स्नेहबंध! श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या बॅचचे अविस्मरणीय ‘स्नेहमिलन’
नेवासा – करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या (१९८६-८७) दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल चार दशकांनंतर एकत्र येत भावनिक आणि अविस्मरणीय स्नेहमिलनाचे आयोजन केले. ‘मैत्रीचे हे नाते जुळले पुन्हा’ म्हणत,…



