घरगुती हिंसाचार प्रकरणात ‘कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर’; उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाकडून रद्दबातल
अहिल्यानगर : घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा (DV Act) अंतर्गत केलेल्या तक्रारीतील आरोप ठोस पुराव्याअभावी सिद्ध न झाल्याने आणि कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत असल्याने, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादने…



