जमिनीचा पोत सुधारून शेती श्रीमंत करण्याची काळाची गरज-दहीगावाने येथील शास्त्रज्ञ बहिरट
पाचेगाव फाटा (वार्ताहर) – आजच्या काळात जमिनीचा पोत सुधारून शेती श्रीमंत करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत रासायनिक खते अत्यल्प वापरून सेंद्रिय खतांचा जास्त वापर व पिकाला लागण तेव्हढेच पाणी देऊन शेतीचा पोत…


