नेवासा – अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर वसलेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने कळसूबाई शिखरावर हा रोप-वे तयार होणार असून यासाठी आता कोट्यावधी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे. दरम्यान, पर्यटकांच्या सुविधेसाठी आता या ठिकाणी रोपवे तयार होणार असून यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे.

खरे तर कळसूबाई हे अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर असून या ठिकाणी दररोज पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने पर्यटकं भेटी देत असतात. दरम्यान, पर्यटकांच्या सुविधेसाठी आता या ठिकाणी रोप तयार होणार असून यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे. त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या विकासाला चालना मिळणार असून पर्यटकांच्यादृष्टीने हा निर्णय फारच फायद्याचा ठरेल, असा विश्वास व्यक्त होतोय.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.