होमिओपॅथीच्या माध्यमातून कृषी संवर्धन व विषमुक्त शेती शक्य : डॉ. प्रकाश खेडकर
नेवासा –“होमिओपॅथिक उपचार पद्धती ही केवळ मानवी शरीरापुरती मर्यादित नसून, वनस्पतींची संतुलित वाढ आणि विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी ती एक प्रभावी संजीवनी ठरू शकते. भविष्यात जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी होमिओपॅथी हाच शाश्वत…










