“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केंद्रस्थानी ठेवून कार्य केल्यास निश्चित प्रगती होईल” माजी मंत्री शंकरराव गडाख.
नेवासा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार चिरंतन प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा अवलंब करून कार्य केल्यास निश्चित प्रगती साधता येते, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.नेवासा शहरातील घटनापती…
















